आजपासून ‘कागदी बॉण्ड’ हद्दपार! ई-बॉण्ड ची एन्ट्री….

*मुंबई :* महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…

महाबळेश्वरला तोडीस तोड अशा ठिकाणाला समस्यांचा विळखा; पर्यटकांची गैरसोय, सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष…

नंदुरबार : दि ३ ऑक्टोबर- महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटन स्थळे म्हणून लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणांचीच…

“बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?.. राज्यात पावसामुळे परिस्थिती बिकट,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा…

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे…

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…

लवकरच अंजीवडे घाटाचा भव्य दिव्य थाटामाटात शुभारंभ करणार– आम.निलेश राणे,अंजीवडे घाट रस्त्याचा डीपी.आर बनवण्याचे काम सुरू….

माणगाव/ प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यातून कोल्हापूरला जोडणाऱ्या आणि सर्वात जवळचा, सर्व घाटांना पर्यायी असणाऱ्या अंजीवडे घाट रस्त्याचा…

फडणवीस हे पेशवेकालीन शहाणे; नाना फडणवीसांप्रमाणे वागताय:’ओला दुष्काळ’ नाकारणे म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनांचा अपमान- संजय राऊत…

*मुंबई-* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे असल्यासारखे वागत आहेत, अशी जहाल टीका उद्धव बाळासाहेब…

फडणवीस भाजपचे अध्यक्ष होणार, दिल्लीला जाणार? संघाचा विशेष उल्लेख करत CM चं ठासून उत्तर….

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत उत्सुकता कायम आहे, कारण विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा…

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा….

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला.…

भाजप प्रवेश दोन दिवसांवर लांबला, तरीही बडा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईत, घडामोडींना वेग; काय घडतंय?..

कधीकाळी कोकणात मनसेचा चेहरा असणारे वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांचा भाजपा प्रवेश मात्र रखडला…

राजापुरात गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पाचल:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गोवंश वाहतूक आणि कत्तलींविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण…

You cannot copy content of this page