मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून महामार्गाचा पहाणी दौरा

रायगड; मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी…

केमिकलयुक्त दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत..

एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी आमदार शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी…

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, CM शिंदेंची घोषणा; मृतांचा आकडा 17 वर…

मुंबई- समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे येथे सोमवारी मध्यरात्री पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्यामुळे भीषण अपघात…

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील दुर्घटनेतील मृतांना केंद्र तसेच राज्य सरकारची मदत, मोदींनी व्यक्त केल्या संवेदना…

मुंबई- शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेषा- पंतप्रधान नरेंद्र मोदी….

पुणे- शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे…

“लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं..

पुणे: महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मराठीत…

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर…

मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.…

“दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही : देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य..

मुंबई- महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून…

अधिवेशनामध्ये आमदार शेखर निकम यांच्याकडून तिवरे धरण पुनर्वसन ,पाझरतराव दुरुस्ती व उंबरे धरण दुरुस्ती संदर्भात विधानसभेचे लक्ष वेधले …

मुंबई- 2023-24 पावसाळी अधिवेशनामध्ये धरणासंबंधी प्रश्न मांडताना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ मोठ्या धरणाची आवश्यकता नसून पाझर…

आमदार शेखर निकम यांनी कोकणातील कृषीविषयक प्रश्न व योजनांवर मुद्दे उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात शासनाचे वेधले लक्ष …..

मुंबई विधान भवन. – रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज…

You cannot copy content of this page