शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील दुर्घटनेतील मृतांना केंद्र तसेच राज्य सरकारची मदत, मोदींनी व्यक्त केल्या संवेदना…

मुंबई- शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेषा- पंतप्रधान नरेंद्र मोदी….

पुणे- शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे…

“लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं..

पुणे: महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मराठीत…

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर…

मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.…

“दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही : देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य..

मुंबई- महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून…

अधिवेशनामध्ये आमदार शेखर निकम यांच्याकडून तिवरे धरण पुनर्वसन ,पाझरतराव दुरुस्ती व उंबरे धरण दुरुस्ती संदर्भात विधानसभेचे लक्ष वेधले …

मुंबई- 2023-24 पावसाळी अधिवेशनामध्ये धरणासंबंधी प्रश्न मांडताना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ मोठ्या धरणाची आवश्यकता नसून पाझर…

आमदार शेखर निकम यांनी कोकणातील कृषीविषयक प्रश्न व योजनांवर मुद्दे उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात शासनाचे वेधले लक्ष …..

मुंबई विधान भवन. – रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज…

“सरकारच्या विरोधासाठी आम्ही विदेशी मदत घेतली नाही”, ‘एनडीए’च्या बैठकीतून मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल..

काँग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाड्यांची सरकार स्थापन केली आणि बिघडवली सुद्धा देशात स्थिर…

यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा….

मुंबई :- महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता…

You cannot copy content of this page