*भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल* *रत्नागिरी/ प्रतिनिधी-* ७७ व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे १५ जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ७७ वर्षाच्या  इतिहासात भारताने गतिमान प्रगती करून जगात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. शस्त्रास्त्रांच्या नवनिर्मितीच्या बाबतीत भारताने आपली घोडदौड उत्तम प्रकारे राखून स्वयंपूर्णतेसह निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करून ‘स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाचा’ नारा योग्य ठरवला आहे. भारतीय लष्कराच्या संशोधन, विकास व प्रगतीचा आढावा खाली लेखाच्या साह्याने घेण्यात आला आहे….

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी, १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली. याच दिवशी फिल्ड मार्शल के. एम.…

You cannot copy content of this page