औरंगाबाद – ज्यादिवशी पक्षप्रमुखपदी नियुक्ती झाली त्याच दिवशी पक्षाचं प्रमुखपद जातंय हा दैवी चमत्कार आहे. ज्यादिवशी नेमणूक त्यादिवशी बरखास्त. संजय राऊत आता कितीही बोलले आमच्या मनातून पक्षप्रमुख राहतील तरीही जे गेलंय ते सत्य आहे. ३० तारखेला ज्यादिवशी निवडणूक आयोगाचा निकाल लागेल तेव्हा १०० टक्के
Author
Post Views: 143