कॅन्सरसारख्या गाठी कमी करण्याची ताकद फक्त या झाडात आहे; आयुर्वेदातील अमृत फळ

Spread the love

आयुर्वेद: आज आपण बिब्बा या वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. काही आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानले गेलेले आहे. ही उष्णता वर्धक वनस्पती आहे त्याचबरोबर असे म्हटले जाते जर एखादी व्यक्ती या वनस्पतीच्या खालून पुढे गेले किंवा संपर्क जरी आली तरी एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी होऊ शकते व अंगावर लाल रंगाच्या पूळ्या सुद्धा उमटतात.

म्हणून त्याचा वापर असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा. असे असले तरी काही आयुर्वेदिक शास्त्रातील एक महत्त्वाची वनस्पती मानले गेलेले आहे.या वनस्पतीच्या सहाय्याने मोठ्या तीन मोठे आजार सुद्धा दूर करण्याची क्षमता यामध्ये असते. बीबाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

अनेकांना भूक लागत नाही अशा व्यक्तींनी जर बिब्बा चे तेल खायच्या पानावर टाकून त्यावर खडीसाखर टाकून खाल्ले तर अशा व्यक्तींना भूक लागते. जर तुम्हाला अपचन झालेले असेल, व्यवस्थित होत नसेल, पोट साफ वेळेवर होत नसेल तर अशा वेळीसुद्धा बिब्बा अत्यंत महत्त्वाची बजावत असतो त्याच बरोबर मुळ-व्याधावर चांगले उपचार दर्शवीत असतो परंतु मुळव्याध जर जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

फक्त साधारण मुळव्याध असेल तर उपयुक्त ठरतो. अशा व्यक्तीने सुद्धा दुधासोबत बिब्बाचे तेल सेवन करावे त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये बिब्बा अत्यंत गुणकारक व लाभदायक मानला गेलेला आहे. कॅन्सर सारख्या घातक आजारावर सुद्धा बिब्बा उपयोगी पडतो. कॅन्सर स्टेज वन मधील असेल तर आपल्या शरीरातील घातक पेशी नष्ट करण्यासाठी मदत करत असतो.

जर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या असेल तर बिब्बा मध्ये सुई टोचून त्याचा गर जर वेदना असलेल्या जागेवर लावल्या तर आपल्या वेदना लवकर दूर होतात. जे तुम्हाला सर्दी खोकला यासारख्या समस्या असेल तर त्याच्या बिया उन्हामध्ये सुकवून त्यांची पावडर जर आपण सकाळ-संध्याकाळ अनशापोटी घेतली तर आपल्या शरीरातील पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते त्याच बरोबर मानेला आलेली गाठ सुद्धा नष्ट करण्यासाठी बिब्बा उपयोगी ठरतो.

त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस म्हणजेच लखवा असेल तर बिब्याचे तेल दुधामध्ये टाकून सेवन केल्याने आपल्या कार्यालयाचे पूर्णपणे बरा होतो त्याचबरोबर बिब्बाच्या झाडाखाली काही काळ बसलेले सुद्धा आपल्या शरीरातील अनेक वैदिक नष्ट होतात. जर तुमच्या शरीरावर बिब्बा उभारला तर अशा ठिकाणी आपण कोथिंबीरच्या पानांचा रस लावला तर लगेच बरं होतं त्याचबरोबर दिवसभरातून एकदा कोथिंबिरीचा रस सेवन केल्याने सुद्धा त्याचे दुष्परिणाम जर जाणवले तर ते पूर्णपणे बरे होऊन जातात अशा पद्धतीने अत्यंत उपयुक्त असणारा हा आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page