
*रत्नागिरी दि ९ जून-* मुंबई गोवा महामार्गांवर काल सकाळी Cng टँकर आणि मिनी बस च्या भीषण अपघातांनंतर निवळी घाटातील वाहतूक सुमारे १७ तास बंद होती. रात्री उशिरापर्यंत टँकर मधून गॅस करण्याचे काम चालू होते . गॅस शिफ्टिंग चे काम चालू असल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. सहा तासापेक्षा जास्त का रस्ता बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्व संबंधित प्रशासनाच्या अविरत प्रयत्नानंतर वाहतूक मध्य रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुरु झाली आहे.
