मुंबई (शांताराम गुडेकर )
Category: Uncategorized
आराधी गोंधळी पोतराज भजनी मंडळ महाराष्ट्र यांचा आझाद मैदानावर मोर्चा…
मुंबई (शांताराम गुडेकर/दिलीप तावडे )आराधी गोंधळी पोतराज यांच्या मुंबई मंडळातर्फे आज आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात…
नवीन शास्त्रीपूल वाहतुकीस लवकर चालू केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे…….
जुन्या पुलावरील वाहतूक कोंडी मुळे वाहचालक व प्रवासी त्रस्त……रुग्ण उपचारासाठी जात असताना तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडी…
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
मुंबई l 04 जून- प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज निधन झालं. सुलोचना या 94 वर्षांच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यात 800 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भुमीपुजन – माजी उपमहापौर रमाकांत मढवी…
ठाणे (सचिन ठिक) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांनी दिवा शहरासाठी पाच वर्षात खूप मोठा…
ताम्हाणेतील युवा कार्यकर्ते अमोल गायकर यांचा विशेष उपक्रम…आठवड्याचा एक दिवस राष्ट्रसेवा, जनसेवा अभियान…
▪️देवरूख: ताम्हाणे येथील कातळवाडी व कुळये वाडी येथे युवा कार्यकर्ते अमोल गायकर यांनी भारत देशाचे आदरणीय…
राजीवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच राजीनामा देणार नाहीत – भाजपा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे….
संगमेश्वर दि 4 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रुप ग्रामपंचायतचे भाजपाचे सरपंच उपसरपंच…
ओडिशा अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी, अश्विनी वैष्णव म्हणतात ही राजकारण करण्याची वेळ नाही…
नवी दिल्ली- ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक लोक जखमी…
दिव्यात 7 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भुमिपूजन सोहळा..
खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांचा दिवा शहराच्यावतीने होणार विशेष नागरी सत्कार दिवा (प्रतिनिधी) ठाण्यातून राज्याचे पहिले मुख्यमंत्री…
ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला होता “राजीनामा”
पुणे : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो प्रवासी जखमी आहेत.…