*नागपूर-* सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आज कोकणातील धरणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोकणात सॉयल…
Category: सिंधुदुर्ग
कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता: ना. सामंत….
रत्नागिरी:- नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या…
मोठी बातमी! वैभव नाईक, निलेश राणे पुन्हा आमने-सामने; नाईकांनी केली मोठी मागणी, थेट निवडणूक आयोगाला पत्र…
पुन्हा एकदा वैभव नाईक आणि निलेश राणे आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, वैभव नाईक यांनी आता…
कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.
“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…
कोकण रेल्वे ! कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर ८ एक्सप्रेसना मिळणार थांबा…
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली या रेल्वे स्थानकांवर…
दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा -खासदार नारायण राणे
*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न…
राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद,महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय,मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा….
मुंबई, ०८ ऑक्टोबर- राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज…
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश…
साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, घाट परिसर विकासाचा उपमुख्यमंत्री अजित…
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार ….
*मुंबई :* मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी स्थानकाहून गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे…
‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….
स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…