काय करायचे, काय करायचे नाही याबाबत दक्ष रहा– जिल्हाधिकारी रत्नागिरी, दि. 4 (जिमाका): काय करायचे आणि…
Category: लोकसभा इलेक्शन
MP श्रीकांत शिंदेंची हॅटट्रिक होणार नाही:त्यांना खासदार करणारे शिवसैनिकच आता त्यांचा पराभव करतील, वैशाली दरेकरांचा विश्वास…
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे दोनवेळा खासदार झाले. पण आता त्यांची हॅटट्रिक…
भाजपच्या दबावापुढे झुकले मुख्यमंत्री; शिंदेसेनेच्या 4 खासदारांची उमेदवारी रद्द:भावना गवळी, हेमंत पाटलांची तिकिटे कापली…
प्रतिनिधी | मुंबई/ हिंगोली- खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील शेकडो समर्थकांनी मंगळवारी रात्री मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर…
PM मोदी म्हणाले- तिसऱ्या टर्ममध्ये मोफत वीज देण्याचे लक्ष्य:सरकारचा हेतू योग्य असल्यास निकालही योग्यच मिळतात, काँग्रेस जनतेला भडकवत आहे…
रुद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की,…
राहुल यांच्या संपत्तीत 5 वर्षांत 5.54 कोटी वाढ, खटले तिप्पट:रोड शोनंतर वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल….
तिरुवनंतपुरम- काँग्रेसच्या ‘घर-घर गॅरंटी’ मोहिमेअंतर्गत राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमध्ये प्रचार केला. काँग्रेसच्या ‘घर-घर गॅरंटी’ मोहिमेअंतर्गत…
विद्यमान खासदार विकासकामे आणण्यात अपयशी…. कमळ निशाणीवरच लोकसभा निवडणुक लढवणार- बाळ माने…
३ एप्रिल/रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुती म्हणून आपण मोठ्या मताधिक्याने नक्की जिंकू. भाजपा कमळाच्या…
प्रतिभा धानोरकरांनी हात उसणे घेतले ३९ कोटी…निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणाचा तपशील…
नागपूर : काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विविध व्यापारी, कंत्राटदार कंपन्या आणि खासगी…
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर, वाचा संपूर्ण यादी….
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आत्तापर्यंत २१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. वाचा यादी महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये…
भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान, प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, भाजपा प्रदेश प्रवक्ते व प्रदेश कायकारिणी सदस्य समीर गुरव यांची माहिती…
रत्नागिरी/प्रतिनिधी- लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय…
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच मात्र मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार घेतली: उदय सामंत…
शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माघार घेतली. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली…