कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे होणार जतन- संवर्धन…

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ- निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार *रत्नागिरी:* जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प…

टीम इंडियाचं विजयी ‘तिलक’; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा धूळ चारत नवव्यांदा जिंकलं आशिया कप….

आशिया कप 2025 मधील हायव्होल्टेज अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघानं पुन्हा एकदा…

सोनम वागनचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- हिंसाचारासाठी CRPF जबाबदार:पाकशी संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केले, म्हणाल्या- कायदेशीर कारवाई करू…

लेह- तुरुंगात असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे…

आशिया कप फायनल – भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय:हार्दिक पंड्या खेळणार नाही, रिंकू सिंगचा प्लेइंग 11 मध्ये समावेश…

*दुबई-* आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेच्या…

दिल्ली लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी चैतन्यानंद​​​​​​​ला आग्रा येथून अटक:दिल्ली पोलिसांनी आरोपीला त्याच्या शेवटच्या ठिकाणाच्या आधारे केली अटक….

नवी दिल्ली- दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती…

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला ८ ऑक्टोबरचा मुहूर्त?

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभाची नवी तारीख आता पुढे येत आहे. येत्या ३०…

टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच… श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये धुव्वा, पथुम निस्सांकाचं वादळी शतक व्यर्थ…

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने फक्त दोन धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर तीन…

नरेंद्र मोदी कडक घरगुती नियमांनी पाळतात नवरात्रीचं व्रत, या दिवसांत असतं विषेश डाएट, फक्त खातात ‘हे’ खास पदार्थ….

*गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करत आहेत. या काळात ते…

फडणवीस भाजपचे अध्यक्ष होणार, दिल्लीला जाणार? संघाचा विशेष उल्लेख करत CM चं ठासून उत्तर….

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत उत्सुकता कायम आहे, कारण विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा…

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवण्याची गरज : नितेश राणे….

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

You cannot copy content of this page