‘रत्नागिरी – सिंधुदूर्ग’मध्ये सामंत बंधूंना धक्का ?..महायुतीकडून कोकणचे सुपुत्र भाजपचे केंद्रिय सचिव विनोद तावडे उमेदवार, कोकणातील महायुतीचा एकमुखी निर्णय…

जनशक्तीचा दबाव स्पेशल दिल्ली / प्रतिनिधी- रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात गेले महिनाभर अनेक इच्छुकांची नावे…

अजित पवारांना घेराव, बापूनंतर हर्षवर्धन पाटील? जाणून घेऊया आजच्या विशेष मधून बारामती लोकसभा मतदारसंघ विश्लेषण…

बारामती लोकसभेत अजित पवारांना महायुतीतून घेराव घालण्यात आलाय. बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यावर शिवतारे पुन्हा तयार झाले…

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी किती भरावे लागते डिपॉझिट? उमेदवारांची खर्च मर्यादा किती? घ्या जाणून..

काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकेका उमेदवाराने दोन कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा ऐकायला येत होती.…

हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्या सामंत बंधूंना होमपीचवर विरोध..‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग’ मध्ये हिंदुत्वादी उमेदवार उभा करणार?….निष्ठावंत उमेदवार देण्याचे भाजपकडून आश्वासन, ३० मार्चला होणार तिकीट फायनल…

दिल्ली/प्रतिनिधी- भाजपच्या कार्यकर्त्यांना गेले २० वर्ष त्रास देणाऱ्या आणि भाजपची कामे मुद्दाम रखडवून ठेवणाऱ्या सामंत बंधूना…

भाजप पदाधिकाऱ्यांचं वरिष्ठांना पत्र, श्रीकांत शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता…

भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांना मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत…

महायुतीत अद्यापही रस्सीखेच; पालघर मतदारसंघाबाबत संभ्रम कायम, गावित यांना स्थानिकांचा वाढता विरोध….

पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी राजेंद्र गावित यांनाच मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत…

आर आर पाटील यांच्याप्रमाणं धाडस दाखवून ऑनलाईन गेमिंग …संजय राऊत यांची राज्य सरकारकडं मागणी…

इंडिया आघाडीनं मुंबईतील सभेत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. भाजपा ही…

सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”

श्रीनिवास पवार म्हणाले भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपासह जाण्याचा निर्णय मान्य नाही सख्ख्या भावाने…

“खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल…

“खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जोरदार टोलेबाजी… मुंबईतील शिवाजी पार्कात कॉंग्रेस नेते…

मोदी म्हणाले- काँग्रेस युतीचा वापर करून सोडून देते:म्हणूनच INDI आघाडी बनवली; आमचे मित्रपक्ष सतत वाढताय, NDA ची ताकद वाढतेय…

तिरुवनंतपुरम- रविवारी आंध्र प्रदेशातील पलनाडू येथे एनडीएच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – एनडीएमध्ये आम्ही सर्वांना…

You cannot copy content of this page