🟠 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट …. ▶️ चर्चेबाबत दिली माहिती…..

नवी दिल्ली ,22 जुलै –महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची…

यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा….

मुंबई :- महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता…

नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश!

संपादकीय ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत.…

कसबा जिल्हा परिषद गट आमदार शेखर निकम साहेब यांचा सदैव सोबतच…..

ज्यांना जनाधार नाही त्यानी उगाचच वाटेल त्या बातम्या सोशल मीडियावर पाठवून जनतेच्या मनात सभ्रम निर्माण करण्याचा…

नेरळ बाजारपेठेतील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच,व महिला सदस्या रस्त्यावर उतरले….

नेरळ- सुमित क्षीरसागर दरम्यान यावेळी सरपंच यांनी काय सूचना दिल्यात त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर 1-रेल्वे…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या काँक्रीटला तडे…

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तडे गेल्याने नाराजी संगमेश्वर दि 3 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) मुंबई…

उद्या सकाळीच बाहेर पडणार, पुन्हा पक्ष उभा करणार; महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे- शरद पवार…

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री…

अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे, की विरोध? अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबी नूतन इमारतीचे लोकार्पण…..

आरोग्य केंद्रामधील रुग्ण संख्या ज्यावेळी कमी होईल त्यावेळी आरोग्य सेवा घरा घरा पोचली असेल:- ना.उदयजी सामंत.…

You cannot copy content of this page