चिपळूण : चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय…
Category: शैक्षणिक
नवनिर्माण महाविद्यालय , लोवले संगमेश्वर येथील शैक्षणिक संकुलात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात..
*दीपक भोसले/संगमेश्वर-* नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ…
आयटीआय प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ….
मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ६…
विद्यार्थी सजग होण्यासाठी वाचनाची गोडी लावणे आवश्यक-एस. आर. जोपळे…
जे डी पराडकर/संगमेश्वर- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम त्यांना वाचनाची आवड लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे विद्यार्थी…
बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्ससाठी पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरवठा..
*श्रीराम शिंदे/असुर्डे-* ५ जून २०२५ – राज्यातील बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक…
दिवा शहरात शाळा सुरू होण्याच्या आधी गोरगरीब विद्यार्थी पालकवर्ग आर्थिक संकटात. …
दिवा/ ठाणे/ प्रतिनिधी- दिवा शहरातील अधिकृत व अनाधिकृत शाळेवर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने दिवा शहरातील गोरगरीब पालकवर्ग…
शिवराज्याभिषेक दिनी पंच परिवर्तन संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे देणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती…
शिवराज्याभिषेकानिमित्त पंच परिवर्तनाच्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे दिले जातील, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा…
दिवा विभागातील अनधिकृत शाळा संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान:- रोहिदास मुंडे…
दिवा /ठाणे /प्रतिनिधी- दिवा विभागात सध्या अनेक अनधिकृत शाळा सुरू असून, माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी…
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ; आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी…
मुंबई- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी…
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न…
मुंबई | 3 जून 2025- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना…