बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्ससाठी पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरवठा..

*श्रीराम शिंदे/असुर्डे-* ५ जून २०२५ – राज्यातील बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक…

दिवा शहरात शाळा सुरू होण्याच्या आधी गोरगरीब विद्यार्थी पालकवर्ग आर्थिक संकटात. …

दिवा/ ठाणे/ प्रतिनिधी- दिवा शहरातील अधिकृत व अनाधिकृत शाळेवर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने दिवा शहरातील गोरगरीब पालकवर्ग…

शिवराज्याभिषेक दिनी पंच परिवर्तन संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे देणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती…

शिवराज्याभिषेकानिमित्त पंच परिवर्तनाच्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे दिले जातील, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा…

दिवा विभागातील अनधिकृत शाळा संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान:- रोहिदास मुंडे…

दिवा /ठाणे /प्रतिनिधी- दिवा विभागात सध्या अनेक अनधिकृत शाळा सुरू असून, माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी…

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ; आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी…

मुंबई- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न…

मुंबई | 3 जून 2025- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना…

देवरुख श्री सोळजाई ग्रामदेवी देवस्थानतर्फे दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…जिद्द,चिकाटी,मेहनत यश मिळवून देईल- आमदार शेखर निकम…

*देवरुख/प्रतिनिधी-* देवरुख सोळजाई देवस्थान नेहेमी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देत असते,देवरुख मध्ये शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत,…

खूप वर्षाची प्रतिक्षा संपली व शाळेला  पाण्यासाठी बोअर मिळाली,शाळा कळंबुशी नं.१ शाळेला पाण्याची सोय झाली…

श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर प्रतिनिधी – गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यातील श्री शिवाजी विद्या मंदीर कळंबुशी…

अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण … राष्ट्रपती मुर्मू, सोफिया कुरेशी सारख्या विद्यार्थीनी तयार व्हाव्यात –पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेऊन, ती राबवण्याचा…

संगमेश्वर तालुका भाजपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…

भाजपच्या जिल्हा सरचिटणीस संगीताताई जाधव पुरस्कृत निबंध स्पर्धा देवरूख- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती…

You cannot copy content of this page