मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका , काल पासून सुरु,स्थानिकांसाठी ७० टक्केपर्यत सुट

राजापूर : मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका , काल पासून सुरु झाला आहे. राजापूर येथील…

उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भांबेड येथील मुचकुंदी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

राजापूर; भांबेड ; आजीचा वाढदिवस आणि उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भांबेड येथील मुचकुंदी…

पंढरीनाथ आंबेरकर याची पॉलिग्राफी, ब्रेन मॅपिंग व नार्को अॅनालिसीस चाचणी होण्याची शक्यता

राजापूर : राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या सखोल…

संगमेश्वरला वादळी पावसाचा फटका, दाभोळे, कनकाडीत वादळी वाऱ्यामुळे घरांचे
घरावरील पत्रे उडाले
जिल्ह्यात आजपासून पावसाची शक्यता

संगमेश्वर : रत्नागिरी एकीकडे कडाक्याचा उष्मा सुरु असतानाच अशातच जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, राजापूरमधील काही शुक्रवारी भागामध्ये…

रेस्क्यु ऑपरेशन करून पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या त्या बिबटयाचा अखेर मृत्यु

राजापूर : राजापूर तालुक्यातील गोवळ गावात वहाळात आढळून आलेल्या व वनविभागाने तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळ…

१५ एप्रिल रोजी हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना यात्रा.

रत्नागिरी : रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजातर्फे शनिवार, १५ एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी ४ वाजता…

विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून संपावर

महाराष्ट्र : विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून (ता. ३) संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३५८…

काजूला हमीभाव देण्याची मनसेची मागणी ; मनविसेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे

राजापूर : राबूनही अपेक्षित उत्पन्न मिळतनाही.आंबा आणि काजू पीक हा कोकणचा आर्थिक कणा आहे नजीकच्या काही…

कशेडी घाटातील दोन्ही भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत; अध्याप काम पूर्ण नाही

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्ग ३० महिन्यात पूर्ण करून देखभाल दुरूस्ती…

Breking News : रत्नागिरी जिल्ह्यात आज कोरोनाचे ८ नवीन रुग्ण सापडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात आज कोरोनाचे ८ रुग्ण सापडले.कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आज…

You cannot copy content of this page