मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह…

मुंबई, दि. 28 : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा मोठा वाटा आहे. मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.…

मुंबईतील बेस्टचा प्रवास महागणार; बेस्ट बसच्या भाडेवाढीला बीएमसीची मंजुरी…

*मुंबई-* मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. कारण लोकस ट्रेननंतर मुंबईतील प्रवासाचा प्रमुख माध्यम बेस्ट बस आहे.…

लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन; जनतेने लाभ घ्यावा…

*रत्नागिरी-* भूमी अभिलेख विभागांतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख, लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना**जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना,सुरक्षित जा, सुरक्षित या-पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या शुभेच्छा…

रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद…

बा. ना. सावंत रोड नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन , समाज माध्यमांचा वापर विकास कामांसाठी करा,भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी : आपल्या शहरात झालेली विकासकामे प्रत्यक्ष भेट देऊन पहावीत. ती इतरांना सांगण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी…

आजच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाच्या कार्याला एकात्म मानवदर्शन विचारांचे पाठबळ – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा…

रुईया महाविद्यालयात २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारांचा जागर; एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवाचे…

रत्नागिरी जिल्ह्यामधील जलजीवन मिशन योजनेतील कामाची चौकशी होणार…

रत्नागिरी : रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या योजनेतील कामाची चौकशी होणार आहे. जलजीवन मिशनच्या कामात तब्बल 600 कोटींहून…

रत्नागिरीच्या मांडवी बीच येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट सुविधा,भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार ९ एप्रिल रोजी उदघाटन,इको टॉयलेट ,चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर…

मुंबई, दि. ७ एप्रिल- पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग…

टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन,हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही,पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार…

रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात,…

रायगड आता लोकलशी जोडले जाणार, पनवेल ते कर्जत मध्य रेल्वेचा नवा कॉरीडॉर सुसाट…

रायगड जिल्ह्याला आता उपनगरीय लोकल मार्गाशी जोडले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या पनवेल – कर्जत उपनगरीय…

You cannot copy content of this page