अखेर नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न आज साकार! पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो-३ सह राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन…

गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या नवी मुंबई विमानतळ व मेट्रो-३ चे स्वप्न अखेर साकार होणार आहे.…

कन्फर्म ट्रेन तिकिटावर प्रवासाची तारीख बदलू शकता:कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही, दावा- नवीन प्रणाली जानेवारी 2026 पासून लागू केली जाईल…

नवी दिल्ली- आता तुम्ही तुमच्या कन्फर्म केलेल्या ट्रेन तिकिटाची प्रवास तारीख बदलू शकाल आणि यासाठी तुम्हाला…

कडवईतील स्मशानभूमीच्या साकवचा प्रश्न सुटला,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून ३० लाखांचा निधी मंजूर..

संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल (साकव) नसल्याने होणारी अडचण अखेर दूर…

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवण्याची गरज : नितेश राणे….

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

ठेकेदारांची बिलं थकली, जलजीवन’ची कामे बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ७५० योजनांचे काम …

रत्नागिरी : खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पिण्यायाेग्य पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी याेजना राबविण्यास…

समुद्र ते समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी….

भावनगर : इतर देशांवरील अवलंबित्व हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी…

‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ सुरू होणार  : मंत्री नितेश राणे…

*मुंबई  :* केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना’ (PMMSY) च्या धर्तीवर, आता लवकरच राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ …

*सिंधुरत्न समृध्द योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठक, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी योजना ; स्थानिक रोजगारात वाढ – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न…

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, रोटरीच्यावतीने रानभाजी जिल्हास्तरीय महोत्सव, रानभाज्यांचे महत्त्व, व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी : जंगलामध्ये शेकडोने रानभाज्या सापडतात. 75 वयापुढील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक रानभाज्यांची माहिती मिळेल. या…

HSRP नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनचालकांसाठी राज्य सरकारने दिली ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ…

मुंबई- राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी…

You cannot copy content of this page