महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत ३ दिवसाच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर

भारताच्या दक्षिण कोरियातील राजदूतांची घेतली भेट, महाराष्ट्राच्या गुंतवणुकीत पडणार भर रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री…

धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना; सुदैवाने तरूणी बचावली

मुंबई- मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभा आयोजित सावित्री प्रतिष्ठान व कॅन्सर एड पेशेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन..

चेंबूर : प्रतिनिधी (प्रणील पडवळ) सावित्री प्रतिष्ठान व कॅन्सर एड पेशेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र…

कणकवली – नांदगाव येथे होणार भव्य मार्केट यार्ड आमदार नितेश राणे यांनी मागणी करताच तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना आदेश

नांदगाव परिसराच्या विकासाला मिळणार चालना आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, लाकूड आदी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार…

जिल्हा बँकेची प्रगती राज्यात नव्हे तर देशात एक नंबर ठरणार असल्याचा विश्वास:निलेश राणे

चौके शाखेच्या एटीएम सेंटरचे माजी खासदार मान.निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुनगरी/प्रतिनिधी:- अतिशय धडाडीने, कल्पकतेने आणि…

रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भागात समृद्धी निर्माण होईल – राज्यपाल रमेश बैस..

मुंबई:भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन…

गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह

केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते…

Amrit Bharat Station : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण, ५०८ रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार..

देशात वाहतुकीसाठी रेल्वे हे नागरिकांच्या पसंतीचे साधन आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा…

‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

नागपूर, दि. 6 : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही…

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना टोला

मुंबई- गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. या महामार्गाचं आतापर्यंत जे काम झालंय…

You cannot copy content of this page