शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयामुळे मराठा आरक्षण गेलं असं जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव का म्हणाले?…

शरद पवारांवर नामदेवराव जाधव यांनी नेमकं काय म्हटलं आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच…

“पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” मागणीला उत्स्पूर्त प्रतिसाद.

मुंबई : “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवारच नव्हे तर पदाधिकारी हे सुद्धा मराठीच असले पाहिजेत!”या मराठी…

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील 165 शिक्षक व 11 संस्था चालकांना वसंत स्मृती शिक्षक पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रधान….

ठाणे- विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५…

‘मागच्या दोन दिवसांपासून त्यांना…’, खडसेंना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणण्याआधी मुलीने दिली प्रकृतीची अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार करण्यात…

उद्योगपती मुकेश अंबानी यांना सातत्याने धमक्या:आठवडाभरात पाच ई-मेल; 400 कोटींची मागणी करणाऱ्याला तेलंगणातील 19 वर्षीय तरुणाला अटक

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षाच्या तरुणाला शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांनी…

तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला !….. अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली..

मुंबई:- व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक…

‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमानिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल, कोणत्या रस्त्यांचा वापर कराल?

ठाणे, प्रतिनिधी- दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यातील (Thane) नौपाडा, राम मारुती रोड आणि मासुंदा तलाव परिसरात मोठ्या…

अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार?…

उद्धव ठाकरेंसह त्यांचं कुटुंब डेहराडूनला गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. छत्तीसगडला जाऊन…

मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय ; गर्दीच्या ठिकाणचे उपहारगृह हटवणार?

ठाणे : निलेश घाग  रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर वरील उपहारगृह…

मुंबई ठाणे नंतर डोंबिवलीची हवा झाली दूषित

ठाणे: कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे अतिशय दाटी-वाटीची लोक-वस्तीची शहरे आहेत. याठिकाणी लोकांप्रमाणेच वाहनांची संख्याही लक्षणीय आहे.…

You cannot copy content of this page