काँग्रेसमधल्या देशप्रेमाच्या आत्म्याने प्राण सोडला:मोदी म्हणाले- गणपती पूजेचाही त्यांना तिटकारा; मी गणेश पूजा केल्याने ते अस्वस्थ झाले…

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेतील सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीच्या आत्म्याने प्राण सोडला आहे.…

अशोक चव्हाण अन् भाजपला मोठा धक्का:भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला दिली सोडचिठ्ठी…

नांदेड/मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप…

लालबागच्या राजाला भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप….

मुंबई- ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो…..अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे …

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने सांगितले भाजपच्या विजयाचे गणित…

रत्नागिरी : एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिका देणार– विशाल परब…

26 सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण विशाल परब यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती सावंतवाडी/प्रतिनिधी:- सावंतवाडी मतदार संघातील…

समाज सेवा करणे हे माझे कर्तव्य; विधानसभेवर बोलण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही– विशाल परब….

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभेत असलेला बेरोजगारीचा प्रश्न येत्या काळात मी सोडवणार. *सावंतवाडी/प्रतिनिधी-:* आपण समाजसेवा करत राहायचं जे काय…

सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळेच्या शेड उभारणीसाठी सौ.सुहासी रवींद्र चव्हाण यांच्याकडून 15 लाख रुपयाची मदत….

सोमेश्वर येथे विश्व मंगल गोशाळा सुरू करण्यात आली आहे. सदर गोशाळेमध्ये रत्नागिरी शहर परिसरातील जी उनाड…

लवकरच प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुदपदेशन केंद्र..

*जळगाव :-*  विवाह झाल्यानंतर शुल्लक किरकोळ गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर लगेचच घटस्फोटात होत आहे. घटस्फोट…

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल…

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा *मुंबई, दि. 17 :* पर्यावरण रक्षण,…

राजापूर अर्बन बॅंकेची यशस्वी वाटचाल , ३ कोटी २२ लाखाचा निव्वळ नफा….

राजापूर /  प्रतिनिधी – राजापूर अर्बन बँकेच्या  एकूण ठेवी या रु.४७३ कोटी ५०लाख, कर्ज व्यवहार रु.२९८…

You cannot copy content of this page