नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात पूर्ण झालेल्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन…
Category: भक्ती
साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा; भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी….
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते,…
मार्लेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था…
संगमेश्वर :- तालुक्यातील मारळ गावात सह्याद्रीच्या शिखरात वसलेले मार्लेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व असंख्य…
सिद्धिविनायक दर्शन 5 दिवसांसाठी बंद, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार…
मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. बुधवारपासून ‘श्रीं’चं मुखदर्शन 5 दिवस बंद राहणार…
आज भानुसप्तमीला करावी सूर्यपूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि लाभ…
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीच्या दिवशी भानुसप्तमी साजरी केली जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या…
भगवान श्रीकृष्णाने केलेले असे उपदेश, जे झटक्यात दूर करतील तुमचा तणाव! वाचाच…
जर तुम्हाला जीवनात तणावमुक्त रहायचे असेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या या शिकवणींचा तुमच्या जीवनात समावेश करा. यामुळे…
आयुष्य सोपं बनवतील गीतेतील ‘या’ ४ गोष्टी, आत्मसात केल्यास प्रत्येक पावलावर मिळेल यश…
धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते. असे मानले जाते की गीतेच्या शिकवणीचे पालन…
श्री गजानन महाराज शेगाव येथे शितलनाथ मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिर पालखी मिरवणूक सोहळा धामणी यादव वाडी येथील गजानन महाराज मंदिराच्या वतीने आयोजन….
शेगाव- गजानन महाराज मंदिर धामणी यादव वाडी गेली तीन वर्ष शेगाव पालखीचे आयोजन करत आहेत .…
ओम साई भजन मंडळाचा १६ वा वर्धपन दिन सोहळा संपन्न !
प्रतिनिधी: विनोद चव्हाणनालासोपाराच्या पावन भूमीत अनेक थोर संतांच्या ओव्यांआधारित भजन स्पर्धेचे आयोजन ओम साई भजन मंडळ…
अशा परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…
श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान जीवनासाठी उपयुक्त मानले जाते. त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वोत्तम आहे. श्रीकृष्णाच्या अनमोल…