लोकल विलंबामुळे बदलापूर स्थानकात रेल्वे प्रवासी संतप्त….

*बदलापूरः* दररोज लोकल विलंबामुळे नोकदार वर्गाला फटका बसत असतानाच मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी ७ वाजून…

वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या…

*उरण:* जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार…

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा….

आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आहे. युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच…

ठाण्याच्या महिला पोलिसाची चमकदार कामगिरी, शीतल खरटमल यांची वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड!शीतल यांनी आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत पटकावलं कास्य पदक!…

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेत असलेल्या शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी नुकत्याच बँकॉक इथं झालेल्या आशियाई…

महामार्गाची ‘समृद्धी’ झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच,अधिकाऱ्याला दाखवणार घरचा रस्ता,जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी…

*ठाणे:* ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना…

अंबरनाथकडे जाण्यासाठी रायते पुलाजवळून स्वतंत्र मार्गिका, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मागणीला मंजुरी…

कल्याण : कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रायते पुलाजवळून अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा रस्ता बंद करण्याच्या `एनएएचआय’च्या निर्णयामुळे…

जिल्ह्यातील धरणे ओसंडली; कळवा-मुंब्र्याचा माठ कोरडाच,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपाची आंदोलने….

ठाणे: मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणे आणि तलाव पाण्याने पूर्ण भरली असून विसर्गही सुरू…

शहापूर-मुरबाड तालुक्यातील ५४८ शेतकरी मोबदल्यापासून वंचित….

शहापूर: ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या ५४८ शेतकऱ्यांचे धानाचे करोडो…

ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर…

1900 कोटी रुपयांना विकला ठाण्यातील सर्वात मोठा मॉल! भारतातील सर्वात महागडा व्यवहार; रातोरात बदललं नाव…

ठाण्याचं महत्त अधोरेखित करणारा व्यवहार, ठाण्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी या मॉलमध्ये गेली असणार.…

You cannot copy content of this page