श्रेयस अय्यर ICU मध्ये अ‍ॅडमीट; BCCI नं दिली मोठी अपडेट…

श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि  त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. दुखापतीमुळं अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानं त्याला…

भारताचा सलग दुसऱ्या पराभवासह मालिका पराभव, ऑस्ट्रेलिया 2 विकेट्सने विजयी…

टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असल्याने दुसरा सामना करो या मरो असा होता. मात्र…

खेर्डीचा लौकिक वाढवणारा “आयर्न मॅन”, प्रशांत दाभोळकर यांची अफाट कामगिरी; सात तास ४६ मिनिटांत पूर्ण केली ट्रायथलॉन स्पर्धा….

*प्रतिनिधी | चिपळूण :* तालुक्यातील खेर्डी गावाने कधी काळी लोह उद्योगासाठी नाव कमावले, आता मात्र या…

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 88 धावांनी धुव्वा, कोलंबोत शेजाऱ्यांचे 12 वाजवले…

टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानचा धुव्वा उडवत 88 धावांनी सामना जिंकला आहे….टीम…

टीम इंडियाचा अडीच दिवसात विजय, विंडीजवर डावासह 140 धावांनी मात…

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत आपल्या दुसऱ्या मालिकेत…

ध्रुव जुरेलचं पहिलं वादळी शतक; बॅटला बनवले रायफल, मग सैन्याला कडक सॅल्यूट; सेलिब्रेशननं जिंकलं भारतीयांचं मन….

अहमदाबाद- पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल चमकला आहे. पाचव्या क्रमांकावर खेळायला…

ठाण्याच्या महिला पोलिसाची चमकदार कामगिरी, शीतल खरटमल यांची वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड!शीतल यांनी आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत पटकावलं कास्य पदक!…

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेत असलेल्या शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी नुकत्याच बँकॉक इथं झालेल्या आशियाई…

नमो युवा रन मॅरेथॉनमध्ये ९०० स्पर्धक,७५ हजारांची पारितोषिके ; सिद्धेश बर्जे, खुशी हसे अव्वल,नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

चिपळूण, ता. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा आणि…

टीम इंडियाचं विजयी ‘तिलक’; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा धूळ चारत नवव्यांदा जिंकलं आशिया कप….

आशिया कप 2025 मधील हायव्होल्टेज अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघानं पुन्हा एकदा…

आशिया कप फायनल – भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय:हार्दिक पंड्या खेळणार नाही, रिंकू सिंगचा प्लेइंग 11 मध्ये समावेश…

*दुबई-* आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेच्या…

You cannot copy content of this page