महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकदारांची पहिली पसंती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

राज्याची देशपातळीवर आघाडी: २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात..गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी…

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना ‘महिला प्रेरणा सन्मान’ पुरस्कार प्रदान…

चिपळूण- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म सोहळ्यानिमित्त…

कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन , कर्करोग तपासणी मोहिमेचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ…

*रत्नागिरी-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित कापून…

उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर सवलती: उदय सामंत ,ईएसआयसी रुग्णालयासाठी आठ एकर जागा प्रदान…

चाकण: सुमारे 15 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म,…

मच्छिमारांना अवकाळी पावसाचा फटका; समुद्रकिनारी सुकी मासळी भिजून मोठे नुकसान…

अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील सुकत ठेवलेली मासळी भिजून मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांना…

गौतम अदानी यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; तुर्की आणि चीनचा करेक्ट कार्यक्रम…

गौतम अदानी यांनी एकाच फटक्यात, भारतविरोधी चीन आणि तुर्कीचा करेक्ट कार्यक्रम लावला. या दोन्ही देशांना धडा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील….

मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक,प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन… सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-  पर्यटन दृष्ट्या…

पंडित दीनदयाल उपाध्याय महिलांसाठी रोजगार मेळावा सोमवारी गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा.लि मध्ये आयोजन…

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्हयातील  रोजगार इच्छुक महिला उमेदवारांना रोजगाराच्या…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम १०० टक्के उद्दिष्टपूर्ती ; जिल्ह्यातील ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर….

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देशन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे…

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल…विदर्भातील शेतकरी हितासाठी  रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ…

मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे…

You cannot copy content of this page