अवैध पर्ससीन मासेमारीवर कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू,शाश्वत मच्छीमार हक्क संघाकडून इशारा…

*रत्नागिरी:* सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससिननेट, एलईडी आणि मिनी पर्ससिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला…

जिल्ह्यात महावितरणचे 371 कर्मचारी संपात सहभागी….

*रत्नागिरी :* वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच्या बैठकीमध्ये…

चिपळुणात प्रीपेड मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा…

चिपळूण: या सरकारचे करायचे काय,खाली डोकं,वरती पाय,जुलमी सरकार हाय-हाय,महावितरणचा निषेध असो,प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो.,बंद करा…

मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय…

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर…

संगमेश्वर साखरपा राज्य मार्गावर संगमेश्वर देवरुख दरम्यान प्रचंड खड्डे, नागरिक बेहाल, सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त, कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्याची मागणी….

संगमेश्वर /प्रतिनिधी- देवरुख साखरपा रस्त्यावरती प्रचंड खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख यांच्याकडून सदर…

रत्नागिरीत खड्ड्यांमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक ; चक्काजाम आंदोलनात डांबरचोर पालकमंत्री अशा घोषणा देत केला निषेध….

यामध्ये, डांबरचोराचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, पालकमंत्री उदय सामंत हाय हाय, रत्नागिरी शहराची व…

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मतदार यादीमध्ये २३ हजार बोगस मतदार : माने ….

*रत्नागिरी :* रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये २३ हजार बोगस मतदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे उपनेते व…

ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही:मनोज जरांगे दसरा मेळाव्यात गरजले; बॅलेट गावात येऊ न देण्याचा इशारा…

बीड- मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचे आहे. हा एक शब्द आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी…

रत्नागिरी शहरातील फेरीवाल्यांना नोटीस , परवाने व रहिवासी पुरावे सादर करण्याचे आदेश…

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे.…

जिल्ह्यातील धरणे ओसंडली; कळवा-मुंब्र्याचा माठ कोरडाच,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपाची आंदोलने….

ठाणे: मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणे आणि तलाव पाण्याने पूर्ण भरली असून विसर्गही सुरू…

You cannot copy content of this page