टीम इंडिया श्रीलंकेत खेळणार सराव सामना; कधी आणि किती वाजता होणार सुरु?..

भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेची तयारी करत आहे. बीसीसीआयनं या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच…

ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा…

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी न्यायालयानं त्यांची…

सीएसएमटी – सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी- कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा.. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश..

– पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास होणार अधिक सुलभ कल्याण : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! एलपीजी गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त…

एलपीजी गॅस सिलेंडरचे 1 ऑगस्ट 2026 पासूनचे नवीन दर जाहीर झाले आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर स्वस्त…

विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणखी एक व्हिडिओ पोस्ट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे… *नवी दिल्ली –* पंतप्रधान…

आसाम मध्ये पावसाचा कहर ,आठ जिल्ह्यांमधील २,१२,४४१ लोक अजूनही पुराच्या परिणामामुळे बाधित असून, मृतांचा आकडा वाढला आहे….

राज्यातील आठ जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. गेल्या २४ तासांत पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.…

पाचव्या वर्षी अपघातात गमावला हात; आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत दिलीपनं दिली ‘गुरुदक्षिणा’…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील दिलीप महादू गावितनं पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात सुवर्णपदक…

‘E20 इंधन सक्ती’विरोधात ४ ऑगस्टला संसदेवर वाहतूक संघटनांचा धडक मोर्चा…

नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी देशातील विविध वाहतूक संघटनांनी…

PM म्हणाले- युवकांनी देशाचा मान वाढवला:जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले; मन की बातमध्ये कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली…

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ च्या १३६ व्या भागाला संबोधित केले. त्यांनी सर्वप्रथम…

देवेंद्रांना दिल्लीचे बाेलावणे:जाण्याआधी… संत तुकारामांना आठवत म्हणाले, ‘जे जे हाेईल, ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान’… तीन तासांत दिल्लीतून परतलेही..

मुंबई- धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक शनिवारी सकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि तीन तासांनी…

You cannot copy content of this page