मोठी बातमी! सरकार अडचणीत, गेल्या 10 महिन्यांपासून…शिंदेंच्या विश्वासू नेत्याच्या विधानानं खळबळ!….

आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठीचा निधी तसेच मंत्र्‍यांना त्यांच्या खात्याला मिळणारा निधी या दोन मुद्द्यांवरून तर महायुतीतल्याच नेत्यांनी…

रत्नागिरीत सेना ठाकरे गटाचा महायुती सरकारवर हल्लाबोल….

रत्नागिरी : राज्य सरकार व भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी सकाळी शिवसेना ठाकरे पक्षाकडून रत्नागिरीत तीव्र आंदोलन करण्यात…

काम करा, अन्यथा फेरबदल होणार : शिंदेंचा मंत्र्यांना इशारा…

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील आपल्या मंत्र्यांना…

चिपळूणचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेशाच्या उंबरठ्यावर,१९ ऑगस्टला होणार औपचारिक सोहळा!,भाजपच्या गोटात उत्साह; महाविकास आघाडीत खळबळ…

*चिपळूण (प्रतिनिधी) :* रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे… चिपळूणमधील एक प्रभावशाली नेता,…

राज्यसभेत भाजपाचं ‘शतक’ पार,३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; ‘असा’ रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला..

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी सभापती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक होणार…

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत यांची बैठक; आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा…

*रत्नागिरी:* भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार…

भाजप हा कार्यकर्त्यांना प्राधान्य  देणारा पक्ष : मंत्री नितेश राणे…

रत्नागिरी :  भाजप हा कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या भावना काय आहेत याला महत्त्व…

निवडणुकीच्या ताटात मटण, वड्यांचा आस्वाद!,चिपळूणमध्ये आखाडी पार्टींचा ‘राजकीय महोत्सव …

योगेश बांडागळे/चिपळूण: चिपळूण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच शहरात ‘बिर्याणीचा बाफ’ उठलेला आहे.…

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; १६ विधेयकांना मंजुरी, दिव्यांगांसाठी २५०० मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती…

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला असून या अधिवेशनात १६ महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले; हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरात होणार…

हाणामारी, आरोप-प्रत्यारोपांत गोंधळ; मुख्यमंत्री म्हणाले – ‘ना हनी आहे, ना ट्रॅप!’ मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी…

You cannot copy content of this page