रत्नागिरी : शहरातील मच्छी मार्केट रिक्षा स्टँडजवळ बुधवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका मेकॅनिकला तिघांनी बेदम…
Category: रत्नागिरी
मोडकाआगर धरण तुडुंब भरले..
गुहागर :- तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची…
माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार…
वाढदिवसानिमित्त साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन देवरूख – माजी आमदार…
आशा सेविका ५ महिने मानधनविना…
चिपळूण : जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशासेविका आणि पर्यवेक्षकांना जानेवारी २०२५ पासून मानधन मिळाले नाही. चिपळूणमधील…
अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण … राष्ट्रपती मुर्मू, सोफिया कुरेशी सारख्या विद्यार्थीनी तयार व्हाव्यात –पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेऊन, ती राबवण्याचा…
गोळप आणि पावस येथील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वाटप , सर्वसामान्यांना आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
रत्नागिरी : जन्मापासून, मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही अडचणी येतात त्याला आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना…
एनडीआरएफ चा तळ रत्नागिरीत करण्यासाठी प्रस्ताव देऊन पाठपुरावा करा,पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल 2 तास घेतली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक…
रत्नागिरी दि ३० मे- पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सूक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनची आढावा…
संगमेश्वर पोलीस स्टेशन मधील पो.उप.नि.चंद्रकांत कांबळे यांची मुंबई येथे बदली झाल्याने निरोप समारंभ उत्साहात संपन्न, अनेकांनी दिल्या शुभेच्छा!..
श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पो.उ.नि. चंद्रकांत कांबळे यांची प्रशासकीय बदली मुंबई येथे…
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कोळंबे कुटुंबियांचे सांत्वन; दिला ४ लाखाचा मदतीचा धनादेश…
रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीत पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने राजेंद्र सोनू कोळंबे यांचा…
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष उफाळला; अफगाणिस्तानचे सैन्य पाकिस्तानमध्ये घुसले; क्वेटा-पेशावरवर तालीबानचा दावा…
नवी दिल्ली- अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव आता उघड संघर्षात बदलला आहे. बलुचिस्तानमधील चाघी जिल्ह्यात…