आजीची भाजी रानभाजी- आरोग्याचा गाडा सावरणारा आघाडा…       

पावसाळ्यामध्ये बहुदा पालेभाज्या खाणाऱ्यांचा मोर्चा हा रानभाज्यांकडे वळतो. एव्हाना, रानभाज्याही ग्राहकांना आकर्षित करत असतात. महाराष्ट्र शासन…

किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्गला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान..दोडामार्ग शहरात शिवप्रेमींचा जल्लोष…

दोडामार्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण…

११ वी नवोदितांचे ढोल-ताशांच्या गजरात भावनिक स्वागत…

संगमेश्वर /प्रतिनिधी / दिनेश आंब्रे- श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळंबे येथे इयत्ता…

चाकरमान्यांकरीता गणपती उत्सवासाठी कोकणात एसटीच्या ५००० जादा बसेस २२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात…

मुंबई : २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज…

गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली…

रत्नागिरी: गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी…

दिवा डम्पिंग प्रकरणात ठाणे महापालिकेला हरित लवाद च्या आदेशानुसार ₹१०.२० कोटींचा पर्यावरणीय दंड -रोहिदास मुंडे..

दिवा/ ठाणे प्रतिनिधी- दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या पार्श्वभूमीवर…

नोकरभरतीत पारदर्शकता नसल्याची भावना …कोका कोला प्रकल्पात भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा …

खेड :   लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात  भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी…

ब्रेकिंग न्यूज- मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पाणी, शास्त्री नदीचे पाणी रस्त्यावर, संगमेश्वर बाजारपेठेत जाणारी वाहतूक बंद…

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे…. संगमेश्वर/ दिनेश आंब्रे- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या अति…

रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर महिला राज…

*रत्नागिरी:* सन २०२५ ते २०३० कालावधी करता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. रत्नागिरी…

रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान… रत्नागिरी जिल्हा देशामध्ये प्रथम क्रमांक….

रत्नागिरी: भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात…

You cannot copy content of this page