मुंबई – गरीब कष्ट करणार्यांनी मेरीटवर नोकर्या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही.…
Category: नवी मुंबई
आषाढी वारीला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुंबई- पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी सज्ज झाल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर २९ जूनला…
उद्या रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष…
नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आमदार या नात्याने…
सावित्रीबाईंवर प्रेम करणारा प्रत्येक माणुस चुकीच्या गोष्टीचा विरोध करणारच- आ.मनिषा चौधरी
मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल गलिच्छ आणि आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईट…
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांसमोर सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब -जयंत पाटील
मुंबई – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान महिलांचे…
पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न, यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका
अमरावती – काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.यावेळी सावरकरांची जयंती साजरी करत…
मला संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना इतक्या करामती करावी लागत आहेत, त्यातच मी खुश आहे- जितेंद्र आव्हाड
ठाणे- राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एकाच बाणात फडणवीसांचं…
कोकण रेल्वे संदर्भातील विविध मागण्यासाठी प्रवासी संघटनांनी खासदार विनायक राऊतांना दिले निवेदन
नवी मुंबई- दिनांक २५/०५/२०२३ रोजी, सी बी डी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दुपारी ३ वा.…
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील शिर्डी-भरवीर ८० किमी लांबीच्या महामार्गाचे उद्या होणार उद्घाटन
नागपूर- नागपूर समृद्धी महामार्गातील शिर्डी-भरवीर या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे उद्या उद्घाटन होणार आहे. हा मार्ग…