ठाणे – घोडबंदर मार्गावरून शक्य असल्यास वाहतूक टाळा

Spread the love

ठाणे:प्रतिनिधी (निलेश घाग) मुंबई अहमदाबाद मार्गावर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गायमुख ते वसई पर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे. शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

पाणी साचल्याने गायमुख ते वसई पर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे. शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी पडलेल्या पावसामुळे अनेक मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. MUMBAI अहमदबाद रोड मार्गावर कमरेपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहने या मार्गावर अडकून आहेत. साचलेल्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. घोडबंदर मार्गावर गायमुख ते वसई येथील बापाणे पोलीस चौकी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page