छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; चर्चांना उधाण…

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र…

नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य आणि धनादेश वाटप,शासनाच्या योजनेसाठी कुणीही पैसे मागत असेल तर त्याच्यावर कारवाई- पालकमंत्री डॉ. उदय सामंत….

रत्नागिरी- शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. त्या समजून घेणे गरजेच आहे. अशा योजनांच्या…

अखेर सावंतवाडीतील तो बॅनर हटवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची तातडीने कारवाई….

*सावंतवाडी प्रतिनिधी: –* दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी…

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी – मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे….

मुंबई, दि.28 : संवाद, व्यापार, आणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठी किनारपट्टी भाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भारत,…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित….

नवी दिल्ली, दि.28 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह…

मुंबई, दि. 28 : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा मोठा वाटा आहे. मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.…

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ना पैसा, ना दागिने फक्त ‘या’ पाच गोष्टींचं करा दान, घरात होईल भरभराट ….

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ (Akshaya Tritiya 2025) हा सण साजरा केला…

आज चंद्र वृषभ राशीत; ‘मेष ते मीन’ सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य….

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून…

पतंगराव कदमांच्या लेकीचं निधन, भारती ताईच्या विरहात विश्वजीत कदम भाववश, गोड फोटो शेअर करत म्हणाले…

पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट…

मुंबईतील बेस्टचा प्रवास महागणार; बेस्ट बसच्या भाडेवाढीला बीएमसीची मंजुरी…

*मुंबई-* मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. कारण लोकस ट्रेननंतर मुंबईतील प्रवासाचा प्रमुख माध्यम बेस्ट बस आहे.…

You cannot copy content of this page