मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिजवरचा भराव वाहिला, वाशिष्टी नदीचा मोठा धोका

Spread the love

मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वाशिष्टीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे काल रात्री भराव वाहून गेला. हा जर वेळीच भरला नाही तर पुराचा मोठा धोका आहे. सतत सुरू असलेल्या पुरामुळे याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम पहायला मिळत आहे.

चिपळूण ; मिळालेल्या माहितीनुसार, भराव भरला नाही तर वाशिष्टीच्या पुलाला मोठा धोका आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वाशिष्टीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे काल रात्री भराव वाहून गेला. हा जर वेळीच भरला नाही तर पुराचा मोठा धोका आहे. सतत सुरू असलेल्या पुरामुळे याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम पहायला मिळत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page