रत्नागिरी जिल्ह्यात 2025 ते 2030 कालावधीकरिता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण,तहसिलदार कार्यालयात सोमवारी सोडत…

रत्नागिरी- जिल्ह्याकरिता तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक…

बालभारतीच्या इमारतींचे तात्काळ नूतनीकरण करा-आ ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधापरिषदेत मागणी…

गौरव पोंक्षे/माखजन- महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या बालभारती ची जुनी इमारत मोडकळीला आली…

विद्यार्थ्याला गंभीर मारहाण; नामांकित शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा…

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचा प्रकार…

तरुणी आत्महत्या प्रकरणातील तरुणाची अटकपूर्व जामिनासाठी धाव…

रत्नागिरी: रत्नागितील किल्ल्यावरील रत्नदुर्ग पाण- भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (२५, सध्या रा. पिंपळगाव…

गावागावात जावुन कॉंग्रेसच्या ग्राम कमिट्या तयार करा – माजी विधान परिषद सदस्या सौ. हुस्नबानू खलिफे…राजापूर तालुका कॉंग्रेसच्या नुतन  कार्यालयाचे उद्घाटन…

राजापूर : काँग्रेसची सत्ता घालवायला विद्यमान सत्ताधाऱ्यांना 70 वर्षे लागली. पण आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विद्यमान…

कसबा येथील मुरलीधर बोरसूतकर गुरुजी जपत आहेत गणेश कलेची परंपरा ..

*संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी-* 75 वर्षाची परंपरा जपणारे कसबा येथील गणेश कला मंदिरात आजही 350 मूर्ती…

तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय,महाविकास आघाडीकडूनही निर्णयाचे स्वागत…

*मुंबई*: तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयाने राज्यातील…

मोहन घुमे यांना निवडणुकीची दिवा स्वप्ने पडू लागल्याने प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप..माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांची खरमरीत टिका..

राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्याचे काम झाले तेव्हा राज्यात महायुती सत्ता होती आणि या कामा…

भारतीय स्टेट बँक शाखा संगमेश्वर यांच्यावतीने उत्कृष्ट ग्राहकांचा सन्मान…

संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी- नावडी येथील स्टेट बँकेचे शाखाधिकारी श्रीकृष्ण मसने यांनी उत्कृष्ट ग्राहकांचा सन्मान केला.…

शहरातील सदोष सीसी टीव्ही  यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा,रत्नागिरी मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी…

रत्नागिरी- रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटना  व अंतर्गत सुरक्षिततेच्या रत्नागिरी शहर…

You cannot copy content of this page