चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण मृत्यू प्रकरणी अद्याप उलघडा नाही; पोलीस प्रशासन हतबल?

चिपळूण; वि.प्रतिनिधी (दिगंबर घाग) चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या मृत्यूनंतर चार दिवस उलटले…

‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

नागपूर, दि. 6 : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही…

नवी दिल्ली येथे ग्रंथालय महोत्सवाचे उद्घाटन, ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

नवी दिल्‍ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या…

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना टोला

मुंबई- गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. या महामार्गाचं आतापर्यंत जे काम झालंय…

रत्नागिरी मध्यवर्थी बसस्थानकासाठी सोमवारी मनसे चे आंदोलन – अद्वैत कुलकर्णी शहर अध्यक्ष ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी

रत्नागिरी- रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक…

जाणून घेऊया कोणार्क सूर्य मंदिर बद्दल परिपूर्ण माहिती

सूर्य देवाला ऊर्जा आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. कोणार्कचे सूर्य मंदिर रोगांचे उपचार आणि इच्छा पूर्ण…

अधिवेशन संपताच आज सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

मुंबई, दि. 5 :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

▶️सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

▶️गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रायगड दि.5:- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा…

प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व-पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी- प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.…

चांद्रयान-३ चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश; इस्रोने ट्वीट करून दिली माहिती

श्रीहरीकोटा- चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत आज सायंकाळी ७.१५ वा. यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. इस्रोने ट्वीट करून…

You cannot copy content of this page