☯️राजापुरातील ससाळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार

⏩राजापूर 17 एप्रिल राजापूर तालुक्यातील पांगरे, ससाळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.…

⏩रायगडमध्ये श्रीवर्धन समुद्रात बोट बुडल्याने झोपी गेलेल्या खलाशाचा मृत्यू

⏩17 एप्रिल, श्रीवर्धन- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये मच्छीमार बोट बुडून खलाशाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हनुमान…

लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्याने
लोटेत १८ रोजी गोधनासह महामार्ग रोखणार!

खेड : लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ६ दिवस उलटले तरीही प्रशासकीय…

मुंबई वेधशाळेकडून कोकणासाठी अलर्ट,
रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता

महाराष्ट्र : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे आता तोंडाशी आलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे पावसामुळे…

राजापूर तालुक्यातील
४९ ग्रामपंचायती अद्यापही इंटरनेट सुविधेच्या प्रतिक्षेत

राजापूर : राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतींपैकी 52ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा सुरू झाली असून ४९ ग्रामपंचायती अद्यापही इंटरनेट…

सृष्टी अबाधित राहण्यासाठी निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे – दिपक केसरकर

प्रतिनिधी – विनोद चव्हाणनैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था कोकण विभाग आयोजित पहिले कोकण विभागीय…

कवी अशोक लोटणकर यांच्या “अक्षरनामा” काव्यसंग्रहास पद्मश्री नारायण सुर्वे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रा.विसुभाऊ बापट यांच्याहस्ते सायन येथे हा पुरस्कार लोटणकर यांना होणार प्रदान मुंबई (शांताराम गुडेकर )

☯️ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार

☯️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान होणार ⏩नवीमुंबई- महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम…

☸️भाजपा विजयाच्या संकल्प मेळाव्याला तुफान गर्दी; मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

⏩️रत्नागिरी ,15 एप्रिल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला…

केंद्र सरकारवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारवर उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर तुफान हल्ला…

You cannot copy content of this page